सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

chandrapur लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

गुणवत्तापूर्ण व दर्जेदार विकास कामामुळेच जिल्ह्याचा नावलौकिक- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

 गुणवत्तापूर्ण व दर्जेदार विकास कामामुळेच जिल्ह्याचा नावलौकिक- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार *लखमापूर येथे हनुमान मंदिर परिसर सौंदरीकरणाचे लोकार्पण व पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन* *चंद्रपूर, दि. 22* : नागपूर - चंद्रपूर मार्गावरील लखमापूर हनुमान मंदिर परिसर हा अध्यात्मिक ऊर्जा देणारा परिसर आहे. या परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी 60 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते, या परिसरातील अतिशय चांगले कामे झालेली आहे. शेवटी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामांमुळेच जिल्ह्याचा नावलौकिक वाढतो, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. लखमापूर येथे हनुमान मंदिर परिसर सौंदर्यीकरणाचे लोकार्पण व नवीन पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर देवराव भोंगळे, रामपाल सिंग, हनुमान काकडे, सरपंच शारदा राजूरकर, उपसरपंच प्रभाकर ताजने, अनिल डोंगरे, विलास टेंभुने, नामदेव आसुटकर, हेमा रायपूरे, फारुख शेख, हनुमान मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश शर्मा, शांताराम चौखे, मनोज मानकर आदी मान्यवर उपस्थित होते. मंदिर परिसराच्या सौंदर्यी...

वने ही धनापेक्षाही मौल्यवान – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार रामबाग वनवसाहतीमध्ये रस्ते व नाली बांधकामाचे भूमिपूजन

 वने ही धनापेक्षाही मौल्यवान – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार रामबाग वनवसाहतीमध्ये रस्ते व नाली बांधकामाचे भूमिपूजन चंद्रपूर, दि. 13 : वन विभाग हा मनुष्याला प्राणवायू देणारा विभाग आहे. प्राणवायू आपण विकत घेऊ शकत नाही. त्यामुळेच वन हे धनापेक्षाही मौल्यवान आहे, असे विचार राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. त्याचवेळी चंद्रपूर आणि गडचिरोली या वनसंपन्न जिल्ह्यांमध्ये शुध्द पर्यावरणासोबत शुद्ध विचार आणि शुद्ध कृतीचे अधिष्ठान असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. रामबाग वनवसाहतीमधील अंतर्गत रस्ते, नाली व इतर बांधकामांचे भूमिपूजन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक, श्वेता बोड्डू, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, राहुल पावडे, संध्या गुरनुले, अंजली घोटेकर, संजय कंचर्लावार, रवी आसवानी, अरुण तिखे, रवी गुरनुले, मनोज सिंघवी, बी.बी.सिं...

*शासनाने ओबीसी समाजबांधवांना गृहीत धरू नये**उपचाराबाबत जरांगेना एक न्याय व रविंद्र टोंगेंना एक न्याय*

 *शासनाने ओबीसी समाजबांधवांना गृहीत धरू नये**उपचाराबाबत जरांगेना एक न्याय व रविंद्र टोंगेंना एक न्याय* *हा भेदभाव खपवून घेणार नाही : ओबीसींचा सरकारला इशारा* चंद्रपूर : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी पुकारलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन कायम आहे. दरम्यान, बुधवारी मध्यरात्रीनंतर जवळपास दीड वाजताच्या सुमारास डॉक्टर उपोषण मंडपात दाखल झाले. टोंगे यांची प्रकृती खालावल्याचे सांगत त्यांना रुग्णालयात हलवण्याचा आग्रह प्रशासनाने धरला. मात्र, मराठा समाजाचे मनोज जरांगे यांच्यावर मंडपात उपचार आणि ओबीसी समाजाचे टोंगे यांना रुग्णालयात हलविण्यासाठी आग्रह का ? असा प्रश्न ओबीसी समाजबांधवांनी उपस्थित केला. यानंतर टोंगे यांच्यावर मंडपात उपचार करण्यात आले. ओबीसी आणि मराठा यांच्यात फरक का , ओबीसींना अशी सावत्रपणाची वागणूक खपवून घेणार नाही ,अशा पध्दतीचा भेदभाव ओबीसी समाज खपवून घेणार नाही असा गर्भित इशारा ओबीसी समाजबांधवांनी दिला आहे. उपोषणकर्ते टोंगे यांची डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचे शुगर कमी झाल्याचे ...

*गरीबांच्या कल्याणासाठी चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहावा* *पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार*

 *गरीबांच्या कल्याणासाठी चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहावा*    *पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार*  *निराधार लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्राचे वितरण* चंद्रपूर, दि. 13 :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी समारोपीय वर्षात आपण भयमुक्त, भूकमुक्त, विषमतामुक्त, समतायुक्त भारत घडविण्याचा संकल्प केला आहे. जनहित हेच सर्वतोपरी मानून शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. गरीबांच्या कल्याणासाठी या योजना असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीत चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहावा, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. नियोजन भवन येथे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्राचे वितरण करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी विनय गौडा, तहसीलदार ज्योती कुचनकर, हरीष शर्मा, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष ब्रिजभुषण पाझारे, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, सुभाष कासनगोट्टूवार, अंजली घोटेकर, रवी गुरनुले, संध्या गुरुनुले, अजय सरकार, श्...

ABMM ने किया मराठा आरक्षण का निषेध और कहा मराठा समुदाय का आरक्षण ओबीसी नही करेगी बर्दाश्त

 ABMM ने किया मराठा आरक्षण का निषेध और कहा मराठा समुदाय का आरक्षण ओबीसी नही करेगी बर्दाश्त चंद्रपूर : आज अखिल भारतीय माली महासंघ ने चंद्रपुर में प्रेस कांफ्रेंस ली, जिसमे उन्होने जालना मराठा आंदोलन के आरक्षण का निषेध करते हुए कहा की राज्य में ओबीसी और मराठा समुदाय की सटीक आबादी कोई नहीं बता सकता. मात्र अनुमान के आधार पर किसी प्रजाति की जनसंख्या बिल्कुल भी विश्वसनीय नहीं है। मराठा समुदाय की जनसांख्यिकी के बारे में अस्पष्टता है। ओबीसी कई वर्षों से जाति-वार जनगणना की मांग कर रहे हैं। मराठा समुदाय को भी जातिवार जनगणना की मांग करनी चाहिए. और उसके अनुसार यदि राष्ट्रीय स्तर पर या राज्य स्तर पर जातिवार जनगणना हो तो सभी जातियों की जनसंख्या और सामाजिक, शैक्षणिक और आर्थिक स्थिति का सटीक डेटा उपलब्ध होगा।  उन्होंने आगे बोलते हुए कहा की राज्य सरकार ने प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष रूप से सरकार के नियंत्रण में आने वाले सरकारी, अर्ध-सरकारी प्रतिष्ठानों, निगमों और अन्य संगठनों के कर्मचारियों को मंजूरी दे दी है। जाति, अनु. जनजाति, अन्य पिछड़ा वर्ग, खानाबदोश, विशेष पिछड़ा वर्ग एवं मराठों सहित रिक्त प...